breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#CoronaVirus: भारतामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव आटोक्यात ठेवण्यास यश: केंद्रीय आरोग्यमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/harasha.png)
नवी दिल्ली: भारतामध्ये कोविड 19 चा मृत्यूदर 1.67% तर रिकव्हरी रेट 77.65% आहे. तसेच दक्षलक्ष लोकांमध्ये कोरोनाची लागण 3,320 जणांना होत आहे आणि मृत्यू 55 आहेत. हा जगातील सर्वात कमी दरांमध्ये आहे. अशी माहिती देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज राज्यसभेत दिलेली आहे.