महाराष्ट्र
-
सरकारकडून Bharat Taxi App लाँच, चालक आणि प्रवासी दोघांना परवडेल, टॅक्सीचे फायदे काय?
Bharat Taxi App : महाराष्ट्र शासन आणि सहकार मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत टॅक्सी’ सेवेचा भव्य शुभारंभ व…
Read More » -
“धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला तर सरकार कोसळणार नाही”; अण्णा हजारे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
Anna Hazare | नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जाहीर पाठिंबा…
Read More » -
‘शिक्षण संवाद २०२६ च्या विचारमंथन सोहळ्यात शिक्षकांच्या अनुभवांना सर्वोच्च प्राधान्य’; शिक्षणमंत्री दादाजी भुसे
मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्थेला अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक बनविण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना आणि सूचनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल,…
Read More » -
‘राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाचा संकल्प अधिक दृढ’; मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : “महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. राज्यात…
Read More » -
‘कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनासाठी पुढाकार घ्यावा’; मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
मुंबई : राज्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने नॅक मूल्यांकनास प्राधान्य द्यावे, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी…
Read More » -
‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे ६० टक्के उपचार शासकीय रुग्णालयांतच व्हावेत’; मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत किमान ६० टक्के उपचार शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातूनच झाले पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश…
Read More » -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन
पंढरपूर : “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दसूर पाटी…
Read More » -
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा शुभारंभ’; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
मुंबई : राज्य शासनाने शेतकरी हितासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ…
Read More »

