व्यवस्था केवळ एका व्यक्तीसाठी नसते, मनसुख हिरेन प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुंबई |
मनसुख हिरेन प्रकरणाची एटीएस (ATS) चौकशी करत आहे. व्यवस्था केवळ एका व्यक्तीसाठी नसते. ती सर्वांसाठी काम करते. यावर आमचा विशवास आहे म्हणूनच हा तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. असे असले तरी केंद्राने हे प्रकरण एनआयएकडे सोपवलेले आहे. याचाच अर्थ असा आहे की, यात काहीतरी हेतू आहे. हा हेतू उघडकीस आणेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेले आहे.
ATS is probing Mansukh Hiren's case. System isn't just for one man. Previous govt had same system. We fully trust it hence ATS is on it. But despite that if Centre hands over the case to NIA, it'd mean something is fishy. We won't give up till we expose it: Maharashtra CM pic.twitter.com/nmDBMd3wyj
— ANI (@ANI) March 8, 2021
वाचा- मनसुख हिरेन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल; गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत माहिती