MP
-
Breaking-news
युवा नेते पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब
मुंबई | आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असा निर्णायक ठराव सोमवारी रात्री मुंबईत झालेल्या पक्षाच्या…
Read More » -
Breaking-news
CM फडणवीसांकडून घराणेशाहीला ‘‘ब्रेक’’ पिंपरी-चिंचवडमध्ये काय?
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. भाजपा महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार राजकीय…
Read More » -
Breaking-news
आमदार, खासदारांच्या पत्रांना वेळेत उत्तर द्या; सरकारचे अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : आमदार व खासदारांना सरकारी अधिकाऱ्यांकडून सन्मानपूर्वक व सौजन्यपूर्ण वागणूक मिळावी तसेच लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या पत्रांवर वेळेत व नियमबद्ध कार्यवाही…
Read More » -
ताज्या घडामोडी
खासदार जया बच्चन यांची सरकारवर जोरदार टीका
मुंबई : राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत भाग घेताना, खासदार जया बच्चन यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ऑपरेशन सिंदूरच्या नावावरून प्रश्न…
Read More » -
ताज्या घडामोडी
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी
मुंबई : भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा…
Read More » -
ताज्या घडामोडी
माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या कार्यालयात पिस्तुलधारी शिरल्याने खळबळ
मुंबई : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या कार्यालयात अज्ञात पिस्तुलधारी शिरल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात…
Read More » -
Breaking-news
Narendra Modi | ‘मोदींच्याच नियमानुसार त्यांना राजकारणातून निवृत्त व्हावं लागतंय’; संजय राऊतांचं विधान
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३० मार्च) नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती.…
Read More » -
ताज्या घडामोडी
खासदार संजय राऊतांची चंद्रशेखर बावनकुळेवर टीका
मुंबई : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खिशात आणि बेडरूममध्ये औरंगजेबाचा फोटो असेल अशी टीका आज शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी…
Read More » -
ताज्या घडामोडी
शिवसेना उबाठाचा गड असलेल्या कोकणात मोठे धक्के
महाराष्ट्र : शिवसेना उबाठाला सध्या गळती लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अनेक शिलेदारांनी त्यांची साथ सोडली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर…
Read More » -
Breaking-news
..तर महाकुंभातील गढूळ पाण्यात लोकांना अंघोळ का करायला लावली? संजय राऊतांचा सवाल
मुंबई | प्रदूषणाच्या मुद्द्यावरून होळीच्या पार्श्वभूमीवर राज्यात डीजे बंदी करण्यात आली आहे. सरकारला मराठी सणांविषयी इतका आकस का? असा प्रश्न…
Read More »