breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवार मराठवाडा विदर्भात आले तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केल पाहिजे- निलेश राणे

मुंबई |

१२ आमदार जाहीर होतील तेव्हा वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना करू असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा विदर्भात आले तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केला पाहिजे. १२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध??, असा सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी केलेला आहे.

वाचा- जावेद अख्तरांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी कंगना रणौत न्यायालयात हजर न झाल्याने मुंबई कोर्टाकडून जामीनपत्र वॉरंट जारी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button