क्रिडा
-
फिरकी खेळण्यासाठी शास्त्रींचा धोनीला ‘गुरुमंत्र’
यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी फिरकी गोलंदाजी आत्मविश्वासाने खेळताना दिसलेला नाही. धोनीला फिरकी गोलंदाजी खेळताना अडचणी जाणवल्या आहेत. याच…
Read More » -
निवृत्तीसंबंधी एम.एस.धोनीचे मोठे विधान
भारत आज लीडसच्या मैदानात विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये या सामन्यापेक्षा भारताचा अव्वल फलंदाज महेंद्रसिंह…
Read More » -
पती शोएबच्या निवृत्तीनंतर सानिया मिर्झाचे भावनिक टि्वट
वर्ल्डकप २०१९ मधील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शोएबच्या निवृत्तीनंतर…
Read More » -
wimbledon open 2019 : केव्हिन अँडरसन, मारिन चिलीच, कर्बर स्पर्धेबाहेर
लंडन : गतवर्षी उपविजेतेपद पटकावणाऱ्या केव्हिन अँडरसनचे विम्बल्डन टेनिस स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे पुरुष एकेरीत अव्वल १० मानांकित खेळाडूंपैकी सहा…
Read More » -
अखेरच्या विश्वचषकावर छाप पाडता न आल्याचे गेलला शल्य
लीड्स – वेस्ट इंडिजला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात तसेच अखेरचा विश्वचषक संस्मरणीय करण्यात अपयशी ठरल्याने वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल निराश…
Read More » -
विश्वचषकानंतर धोनी निवृत्त होणार?
इंग्लंड आणि वेल्स येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. येथे सुरू असलेलल्या विश्वचषक स्पर्धेनंतर…
Read More » -
‘मुस्लीम असल्याने शमीची कामगिरी अव्वल’, पाकिस्तानी खेळाडूने तोडले अकलेचे तारे
भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शामी सध्या विश्वचषक स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन करत आहे. स्पर्धेच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये अंतीम ११ खेळाडूंमध्ये शामीला…
Read More » -
आमच्याशी भिडेल तो बाहेर पडेल!; चार सामन्यांमध्ये चार संघांना घरचा रस्ता
बर्मिंगहॅम येथील एजबस्टन मैदानात बांगलादेशविरुद्धचा सामना भारताने २८ धावांनी जिंकला. बांगलादेशवरील विजयासह भारतीय संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.…
Read More » -
भारत विरुद्ध बांगलादेश, काय सांगतो इतिहास?
भारताला बांगलादेशविरुद्ध पराभव पत्करण कधीच आवडत नाही. तर दुसरीकडे अगदी हिच स्थिती बांगलादेशचीही आहे. बांगलादेशलाही भारताविरुद्धचा पराभव सहजासहजी पचवता येत…
Read More » -
बांगलादेशला हरवून भारत गाठणार का उपांत्य फेरी?
भारत व बांगलादेश दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आजचा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करेल…
Read More »