साजरी
-
ताज्या घडामोडी
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बजरंग बली हनुमानाची जयंती साजरी
मुंबई : हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केले जातात. प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, हनुमानाची…
Read More » -
ताज्या घडामोडी
संतोष देशमुख निर्घृण हत्याकांडानंतर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी यंदाची होळी साजरी केली नाही
बीड : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी दहा डिसेंबर रोजी अपहरणानंतर हत्या करण्यात आली होती. या निर्घृण…
Read More » -
ताज्या घडामोडी
‘‘शिवराय आपल्या मनामनांत,शिवजयंती साजरी करु घराघरांत.. !’’
पिंपरी-चिंचवड : राजाधिराज छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस साजरा करणेबाबत जनजागृती करण्याचा विधायक उपक्रम भाजपाचे युवा नेते शिवराज लांडगे यांनी घेतला आहे.…
Read More » -
ताज्या घडामोडी
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साकारण्याच्या कामांना वेग
जुने नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साकारण्याच्या कामांना वेग आला आहे. याहीवर्षी मूर्तीकारांकडून महाराजांची अर्धाकृती, पूर्णाकृती तसेच…
Read More » -
ताज्या घडामोडी
अयोध्येत 500 वर्षांनंतर अशी दिवाळी, 28 लाख दीपोत्सवाने सजणार घाट
राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर पहिली दिवाळी साजरी होणार आहे. 500 वर्षांनंतर अयोध्येत अशी दिवाळी होणार…
Read More » -
ताज्या घडामोडी
स्वीडनमध्ये रंगली मंगळागौर!
स्वीडनः मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे…
Read More » -
ताज्या घडामोडी
साताऱ्याच्या दोन गावांची अजब प्रथा, महिला समारोसमोर, एकमेकांना प्रचंड शिवीगाळ
सातारा : राज्यात अनेक भागात खूप वेगळ्या आणि अनोख्या प्रथा आहेत. मात्र अशीच एक शिव्या देण्याची अनोखी प्रथा सातारा जिल्ह्यातील…
Read More » -
ताज्या घडामोडी
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
पिंपरीः विठुनामाची भरली शाळा || प्रसन्न झाला विठू सावळा || विठुराया आणि आषाढीचे महत्व सगळ्या विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने चॅलेंजर…
Read More » -
ताज्या घडामोडी
केंद्रीय कायदे मंत्री असतानाही वंचीत, शोषित, गोरगरीबांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झटलेः व्याख्याते विक्रांत शेळके
वडगांव मावळः मानव मुक्तीच्या इतिहासात भारतातील विसाव्या शतकातील महायोद्धा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भारताने बाबासाहेबांचे विचार पूर्णपणे स्वीकारले असते तर…
Read More »