राज्य सरकार
-
Breaking-news
राज्य सरकारचा मोठा निर्णय! डिजीटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता
मुंबई | राज्याच्या महसूल विभागाने जमीनसंबंधीच्या प्रक्रियेत मोठा बदल करत डिजिटल सातबाऱ्याला आणि संबंधित उताऱ्यांना अधिकृत मान्यता दिली आहे. शासनाच्या नव्या…
Read More » -
Breaking-news
सरकार जेन झी पिढीच्या मुलांना का घाबरतंय? उद्धव ठाकरेंचा सवाल
मुंबई | राज्यातील आणि केंद्रातील सरकार जेन झी पिढीच्या मुलांना का घाबरतंय? असा प्रश्न शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…
Read More » -
Breaking-news
‘नमामी इंद्रायणी’ प्रकल्पाला राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता
मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष लक्ष, आमदार लांडगे यांचा पाठपुरावा पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवडकरासंह तमाम वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धेचे स्थान असलेली…
Read More » -
Breaking-news
अतिवृष्टीने उध्वस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा हातभार; ३१ हजार कोटींचं पॅकेज जाहीर
मुंबई | महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं मदतपॅकेज जाहीर…
Read More » -
Breaking-news
अशी अतिवृष्टी कधी पाहिली नव्हती; शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता
Sharad Pawar | मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत सध्या अतिवृष्टीने थैमान घातले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली…
Read More » -
Breaking-news
इच्छुकांनो, निर्धास्त राहु नका… ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणूक होणारच!
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक…
Read More » -
Breaking-news
राज्य सरकारचा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय
मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ओबीसी नेते या निर्णयाला विरोध करत…
Read More » -
Breaking-news
मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, वंशावळ समितीला ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ
मुंबई | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू असतानाच राज्य सरकारने मराठा समाजासाठी एक महत्त्वाचा निर्णय…
Read More » -
Breaking-news
‘वेल्हे’ नव्हे आता ‘राजगड’; राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्राची मंजुरी
पुणे | स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे तालुक्याचं नामांतर करण्यात आलं आहे. वेल्हे या गावाचं नाव…
Read More » -
Breaking-news
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकारला मोठा धक्का; हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात कायम
Somnath Suryawanshi Case | परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र सरकारला मोठा झटका बसला आहे. औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशी…
Read More »