breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Covid-19: पुढचे 15 दिवस तुळजापूरमध्ये बाहेरच्या नागरिक व वाहनांना ‘नो एण्ट्री’
उस्मानाबाद: कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कठोर झाले असून मंदिरे न उघडण्यावर ठाम राहिलेले आहे. पुढचे 15 पुढचे 15 दिवस तुळजापूर येथे बाहेरच्या नागरिक, वाहनांना प्रवेशबंदी असल्याचे मंदिर प्रशासनाने म्हटलेले आहे. तोंडावर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.