breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
#CoronaVirus: देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू
भारतामधील करोनाग्रस्तांची संख्या २९०२ झाल्याची माहिती कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यापैकी २ हजार ६५० जण करोनाबाधित असून १८३ जण आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६८ वर पोहचली आहे.
Total number of #Coronavirus positive cases in India rises to 2902 (including 2650 active cases, 183 cured/discharged and 68 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/0WA4SJ9FvO
— ANI (@ANI) April 4, 2020