breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: अडचणीच्या काळात 3 महिने अगोदर नागरिकांना डाळींचा पुरवठा केला गेला – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

लॉकडाउनमध्ये अडचणीच्या काळात डाळी 3 महिने अगोदर नागरिकांना दिल्या गेल्या. भारतीय खाद्य महामंडळ, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ आणि राज्ये यांच्या प्रयत्नांचे मला कौतुक वाटते. वाहतुकीची अडचण असतानाही या आव्हानांचा सामना करीत डाळी व धान्य मोठ्या प्रमाणात दिले गेले असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button