राष्ट्रिय
-
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याकडून बीएमसी कडून करण्यात आलेल्या कंगना रनौतच्या संपत्तीवरील कारवाईचा निषेध
हिमाचल: हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी आज मुंबईत बीएमसी कडून करण्यात आलेल्या कंगनाच्या संपत्तीवरील कारवाईचा निषेध केलेला आहे. त्यांच्यामते…
Read More » -
#CoronaVirus: पॉंडेचरी मध्ये आज 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू
पॉंडेचरी: पॉंडेचरी मध्ये आज 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 347 वर पोहचलेला आहे. तर 347 नव्या…
Read More » -
JEE Main Result Date: यंदा NTA कधीपर्यंत जाहीर करू शकते Merit List? जाणून घ्या जेईई मुख्य परीक्षा निकालांबद्दल
मुंबई: भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या सावटाखाली NTA कडून जेईई मेन्स परीक्षा 2020 पार पडलेल्या आहेत. आता या परीक्षांच्या Answer Key प्रसिद्ध…
Read More » -
प्लाझा थेरपी कोरोना रुग्णाला वाचवू शकत नाही – आयसीएमआर
आयसीएमआरने केलेल्या संशोधनात असे स्पष्ट झाले नवी दिल्ली – देशात कोरोनाचा हाहाकार कायम आहे. देशातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतांना कोरोनाच्या…
Read More » -
नीट 13 सप्टेंबरलाच होणार, सर्वोच्च न्यायालयाने नव्या याचिका फेटाळल्या
नवी दिल्ली – येत्या रविवारी, 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा NEET (एनईईटी)…
Read More » -
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत ११० कोटींचा घोटाळा; ८० अधिकारी बडतर्फ
चेन्नई – मोदी सरकारची गरिबांना लाभ पोहोचविणारी महत्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील घोटाळा उघड आला आहे. या योजनेसाठी…
Read More » -
२१ सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार! केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स जारी
नवी दिल्ली – कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये आता येत्या २१ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. त्याबाबतच्या…
Read More » -
बेपत्ता झालेले पाच भारतीय चीनच्या बाजूला सापडले असल्याची पुष्टी, लवकरच त्यांना परत आणले जाईल- लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडे
नवी दिल्ली: भारतीय सैन्याच्या प्रयत्नांमुळे 2 सप्टेंबर 2020 रोजी अप्पर सबनसिरीतील एलएसीच्या भारतीय बाजूने बेपत्ता झालेल्या पाच लोकांचा शोध घेण्यात…
Read More » -
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकून हागणदारीमुक्त अभियानाचा आढावा
मुंबई: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे ग्रामीण व शहरी भागातील हागणदारीमुक्त अभियानाचा आढावा घेतलेला आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’…
Read More » -
जल शक्ती मंत्रालयाच्या जल जीवन मिशन अंतर्गत आतापर्यंत देशभरात 2 कोटींहून अधिक घरांना नळपाणी जोडणी
मुंबई: जल शक्ती मंत्रालयाच्या जल जीवन मिशन अंतर्गत आतापर्यंत देशभरात 2 कोटींहून अधिक घरांना नळपाणी जोडणी देण्यात आलेली असल्याची माहिती…
Read More »