breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
7 हजार टन कांदा भारतामध्ये आयात केलेला असून दिवाळी पूर्वी 25 हजार टन कांदा भारतात येणार आहे: केंद्रीय मंत्री पियुष गोयल
नवी दिल्ली: भारतामध्ये सध्या कांदा प्रश्न पेटलेला आहे. सर्वत्र कांद्याचे दर वाढलेले आहेत. देशात 7 हजार टन कांदा आयात केला आहे तर दिवाळी पूर्वी 25 हजार टन कांदा येणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिलेली आहे.