breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

सरकारच्या दुर्लक्षपणामुळे पोलीस तक्रार प्राधिकरण बरखास्तीच्या मार्गावर

मुंबई । महाईन्यूज

पोलिसांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी कार्यरत असलेलं पोलीस तक्रार प्राधिकरण सध्या बरखास्त होण्याच्या मार्गावर आहे. न्यायपीठावरील अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक नसल्यामुळे 1 जानेवारीपासून प्राधिकरणाचे कामकाज पूर्णपणे ठप्प आहे.

गेली दीड महिना राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यानंतर खातेवाटपाच्या घडामोडींमध्ये राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणकडे सरकारचं दुर्लक्ष झालं आहे. 1 जानेवारीपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. लवकरात लवकर या नियुक्त्या व्हाव्यात अशा पद्धतीचा पत्रव्यवहार याआधी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडून राज्य सरकारला केला आहे. त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button