breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

शेतकऱ्यांकडून आज 44 व्या दिवशी सुद्धा सिंघु बॉर्डवर आंदोलन सुरुच

नवी दिल्ली |

शेतकरी संघटनेच्या शेती विधेयका विरोधात सिंधु सीमेवर (दिल्ली-हरियाणा) 44 दिवस निषेध करत आहेत. “कलमनिहाय चर्चेला वाव मिळालेला नाही. सरकारने हे कायदे रद्द करण्यासाठी आजच बैठक घ्यावी,” असे बलविंदरसिंग राजू हे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वाचा- “…ही आपली संस्कृती नाही”; संजय राऊतांचा घणाघात

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button