breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रावसाहेब दानवे जोड्याने मारायच्या लायकीचे- रघुनाथदादा पाटील
इंदापूर – शेतकरी आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अशातच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनीही दानवेंवर घणाघाती टीका केली आहे.
वाचा :-दानवेंचं चीन-पाकिस्तानवरील वक्तव्य तथ्यहीन – अजित पवार
रावसाहेब दानवे हे जोड्याने मारायाच्या लायकीचे आहेत, त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही, असं रघुनाथदादा पाटील यांन म्हटलं आहे. इंदापूर तालुक्यात भिगवण येथे ते बोलत होते.दरम्यान, शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वक्तव्य दानवेंनी केलं होतं.
वाचा :-रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडूंचा दानवेंना इशारा