breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. आज ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.