breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

ममता बँनर्जी यांच्या भूमिकांमुळे पश्चिम बंगाल बर्बाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली |

ममता बॅनर्जी यांच्या विचारसरणीने बंगाल बर्बाद केला आहे. त्यांच्य कृतींमुळेमला खूप दु:ख झालेले आहे. त्यांनी प. बंगालमध्ये जे काही केलेले आहे यावर विरोधी पक्ष शांत का आहेत? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

वाचा- शेतकऱ्यांचे कृषी विधेयकाच्या विरोधात 30 व्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरुच

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button