breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
ममता बँनर्जी यांच्या भूमिकांमुळे पश्चिम बंगाल बर्बाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली |
ममता बॅनर्जी यांच्या विचारसरणीने बंगाल बर्बाद केला आहे. त्यांच्य कृतींमुळेमला खूप दु:ख झालेले आहे. त्यांनी प. बंगालमध्ये जे काही केलेले आहे यावर विरोधी पक्ष शांत का आहेत? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
वाचा- शेतकऱ्यांचे कृषी विधेयकाच्या विरोधात 30 व्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरुच