breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भिवंडी भंगाराची दोन गोदामे जळून खाक, गेल्या सहा तासांपासून आग धुमसतीच
मुंबई | भिवंडी शहरातील समदनगर परिसरात भंगाराची 2 गोदामे जळून खाक झाली.अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.
आगीचे कारण मात्र अस्पष्ट अस्पष्ट आहे. आजूबाजूला रहिवासी परिसर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.