breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
‘भारतात लोकशाही नाही, ती केवळ कल्पनांमध्ये आहे’- खासदार राहुल गांधी
नवी दिल्ली |
शेती कायद्यांविरुद्ध आज कॉंग्रेस नेत्यांनी राष्ट्रपती भवनवर मोर्चा काढलेला आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, ‘भारतात लोकशाही नाही, ती केवळ कल्पनांमध्ये आहे. सरकारने संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलण्याची गरज आहे, पंतप्रधानांनी शेतीविषयक कायदे मागे न घेतल्यास देश मोठ्या समस्येचा सामना करेल.’ अस वक्तव्य कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेले आहे.
वाचा- #BREAKING: दिल्ली पोलिसांनी प्रियंका गांधी व इतर कॉंग्रेस नेत्यांना घेतले ताब्यात