breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
पंतप्रधानांनी ऐकले नाही तर आम्ही पु्न्हा रेल्वे रुळांवर उतरू- शेतकरी नेते भुटा सिंह
नवी दिल्ली |
आम्ही सरकारला 10 डिसेंबर पर्यंत अल्टीमेटम दिला असून जर पंतप्रधानांनी ऐकले नाही तर आम्ही पु्न्हा रेल्वे रुळांवर उतरू असा इशारा शेकरी नेते भुटा सिंह यांनी दिलेला आहे.
आवश्य वाचा- वैद्यकीय विभागाला भ्रष्टाचाराचा आजार – नगरसेवक संदीप वाघेरे यांचा आरोप