breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
पंतप्रधानांनी आठ महिन्यांसाठी देशातील 80 कोटी लोकांना पाच किलो तांदूळ व एक किलो डाळ दिली- स्मृती इराणी
नवी दिल्ली |
पंतप्रधानांनी आठ महिन्यांसाठी देशातील 80 कोटी लोकांना पाच किलो तांदूळ आणि एक किलो डाळ दिली, असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलेलं आहे.
Prime Minister provided five kg rice and one kg dal for 80 crore people of the country for eight months; in Bengal TMC looted it during lockdown: Smriti Irani
— Press Trust of India (@PTI_News) January 31, 2021
वाचा- तुर्कमन गेट परिसरात चार मजली इमारत कोसळली…