breaking-newsमहाराष्ट्र

तिवरे धरण दुर्घटना ; आतापर्यंत २० मृतदेह हाती

रत्नागिरीतील तिवरे धरणफुटीतील मृतांचा आकडा आता २० वर पोहोचला आहे. एनडीआरएफच्या जवानांकडून सलग पाचव्या दिवशी शोधमोहीम राबवली जाता आहे. अद्याप तीन जण बेपत्ता आहेत.

ANI

@ANI

: One more body recovered in the search operation this morning. Total 20 bodies have been recovered so far. 3 more are till missing. https://twitter.com/ANI/status/1147694756727795713 

ANI

@ANI

Maharashtra: Search operation at #TiwareDam in Ratnagiri, by NDRF, enters fifth day. So far 19 bodies have been recovered, 4 are still missing.

View image on Twitter
View image on Twitter
ANI यांची इतर ट्विट्स पहा

या अगोदर आज सकाळी शोधमोहीमेस सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच एक मृतदेह हाती लागला होती. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १९ झाला होता. मात्र नंतर दुपारी आणखी एक मृतदेल आढळून आल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होऊन तो २० झाला आहे.
तिवरे धरण मंगळवारी रात्री फुटल्यानंतर २२ ग्रामस्थ बेपत्ता झाले होते. बुधवारी संध्याकाळपर्यंत त्यातील १३ जणांचे मृतदेह सापडले. त्यांच्यावर रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी आणखी पाच मृतदेह सापडले. त्यापैकी चौघांची ओळख पटली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button