breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

कृषी विधेयकाच्या दरम्यान गोंंधळ घालणार्‍या राज्यसभा सदस्यांंच्या विरोधात भाजप खासदारांंची तक्रार

नवी दिल्ली: काल कृषी विधेयकावरील चर्चेदरम्यान राज्यसभा उपसभापती हरिवंश यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षातील सदस्यांनी घातलेल्या गोंंधळाच्या विरोधात आज भाजप राज्यसभेच्या खासदारांनी तक्रार दाखल केलेली आहे. या खासदारांंच्या निलंंबनाच्या कारवाईबाबत आज निर्णय घेतला जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button