breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

कृषी कायद्यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादीची दुहेरी भूमिका- देवेंद्र फडणवीस

मुंबई | 

काही पक्ष दिशाभूल करीत आहेत आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्याविना आंदोलन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मला हे विचारायचे आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने 2006 मध्ये कंत्राटी शेती करण्यास परवानगी दिली. राज्यात कंत्राटी शेती कायदा करणे योग्य आहे पण जेव्हा केंद्रात हा कायदा आणला जाते तेव्हा ते का चुकीचे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची ही दुहेरी भूमिका आहे का ?  देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे.

 वाचा- कोणतीही प्रतिक्रिया नाही हीच माझी प्रतिक्रिया- भाजप नेत्या पंकजा मुंडे

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button