breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम- शरद पवार
मुंबई |
कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असल्याचं शरद पवार यांनी आज स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान दीड वर्ष स्थगितीचा प्रस्ताव मान्य नसल्याचं शेतकर्यांची सध्याची भूमिका आहे.