breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनरेड्डी आणि नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यर्थी यांची चर्चा
अमरावती । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांची राज्य विधानसभेत भेट घेऊन राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली.