ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना मध्यावधी निवडणुकांना तयार: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेना मध्यावधी निवडणुकांना तयार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि गायीच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केलं.

राज्यातील शेतक-यांचे प्रश्न गंभीर होत आहेत, ते सोडवले नाहीत, तर शेतक-यांना हातात शस्त्र घ्यावे लागेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्याचबरोबर गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवण्याची गरज असल्याचं सांगत, पाकला धडा शिकवण्याची गरज असल्याचंही उद्धव म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button