breaking-news
-
“शेतकऱ्यांच्या हत्येपेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अमली पदार्थांची व्यसनं महत्त्वाची वाटत असतील तर बंद करा ती थेरं”
मुंबई | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेल्यानंतर देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. शेतकऱ्यांसह…
Read More » -
अमरावती जिल्हा बँक निवडणूक : यशोमती ठाकुरांना धक्का, बच्चू कडू विजयी
अमरावती – अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यशोमती ठाकुरांना धक्का दिला आहे. बच्चू कडू…
Read More » -
व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक अचानक बंद पडल्याने नेटकरी हैराण
नवी दिल्ली – आजकाल नेटकऱ्यांच्या रोजच्या सवयीचे झालेले व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक काल रात्री ९.३० वाजताच्या सुमारास जगभरातील अनेक ठिकाणी…
Read More » -
भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे तासाभरातच संपली
दुबई – युएईमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयसीसीने स्टेडियमच्या 70 टक्के प्रेक्षक क्षमतेला परवानगी दिल्यामुळे आता 24 ऑक्टोबररोजी दुबई…
Read More » -
नवरात्रीत गरबा, दांडिया खेळण्यास बंदीराज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई – यंदा 7 ते 15 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकार सज्ज…
Read More » -
महाविकास आघाडीची निष्क्रीयता अखेर सिद्ध : भाजपा प्रवक्ते अमोल थोरात
मोशी-चिखलीतील महाविकास आघाडीच्या कंदील मोर्चावर टीका पिंपरी । प्रतिनिधी मोशी-चिखली येथील शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवक-पदाधिकाऱ्यांनी महावितरण विरोधात कंदील मोर्चा काढून राज्यातील महाविकास…
Read More » -
विधायक उपक्रम : इंद्रायणीनगर येथील महाआरोग्य शिबिराचा ३ हजार नागरिकांना लाभ
भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांचा पुढाकार अमराई चॅरिटेबल ट्रस्ट सहकार्याने शिबिराचे आयोजन पिंपरी । प्रतिनिधी इंद्रायणीनगर येथे आयोजित…
Read More » -
…तर काँग्रेसला १५ जागाही जिंकता येणार नाही; अमरिंदर सिंग यांच्या खासदार पत्नीचा घरचा आहेर
पंजाब | पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदावरुन राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधील राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. असं…
Read More » -
देशातल्या ७० टक्के प्रौढ लोकसंख्येने घेतला लसीचा पहिला डोस; आरोग्यमंत्र्यांची माहिती
नवी दिल्ली | केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सोमवारी सांगितले की, भारतातील ७० टक्के प्रौढ लोकसंख्येला कोविड -१९ लसीचा…
Read More » -
“ मी लखीमपूर खेरी येथे जाणार, आता वेळ आली आहे…” ; ओवेसींचं विधान!
मुंबई | शेतकरी आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे काल (रविवार) घडलेल्या हिंसाचारानंतर देशपातळीवरील राजकीय वातावरण चांगलचं तापलं…
Read More »