breaking-newsक्रिडा

भारतीय गोलंदाजांचे इंग्लंडला ‘झटके’

इंग्लड:- इंग्लड येथे सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील चौथ्या कसोटी सामन्यास सुरुवात झाली आहे. सामन्याच्या पहिल्या सत्रातच भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडच्या ४ फलंदाजांना तंबूत धाडले. भारताकडून बुमराहने २ बळी तर इशांत शर्मा व हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button