breaking-newsक्रिडा
भारतीय गोलंदाजांचे इंग्लंडला ‘झटके’
इंग्लड:- इंग्लड येथे सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील चौथ्या कसोटी सामन्यास सुरुवात झाली आहे. सामन्याच्या पहिल्या सत्रातच भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडच्या ४ फलंदाजांना तंबूत धाडले. भारताकडून बुमराहने २ बळी तर इशांत शर्मा व हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.